र.न.प.कडून दाखल्यांच्या शुल्कात दुपटीने वाढ होणार; नागरिकांनकडून मागवल्या हरकती.
रत्नागिरी : प्रशासकिय राजवट असलेल्या रत्नागिरी पालिका प्रशासनाने नागरिकांना आवश्यक दाखले, उतारेच्या शुल्कात दुप्पटीने वाढ केली आहे. त्यामुळे आता रत्नागिरीकरांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. पालिकेचा ठराव केल्यानंतर!-->…