लेख

विशेष लेख.. अंतरंग आणि बहिरंग योग..

योग लेखांक - १ पतंजलींनी अष्टांग योगाची रचना करताना त्याची दोन भागात विभागणी केली आहे. अंतरंग आणि बहिरंग! अष्टांग योगातील पहिल्या पाच पायऱ्यांना बहीरंग योग म्हणतात. व वरच्या तीन पायाऱ्यांना अंतरंग योग म्हणतात. बहिरंग योग, बाह्य किंवा स्थूल

योग शिकायचे म्हणजे काय शिकायचे ?

योग शिकायचे म्हणजे काय शिकायचे ? योगाला आता अच्छे दिन आले आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. योगाला दिन अच्छे आले असले तरी ज्या पद्धतीने अलीकडे योग शिकवला जात आहे त्याचे स्वरूप "अच्छे" नाही. आज योगाच्या नावाने जे काही शिकवले जात आहे

🤍लैंगिकते पलीकडची मैत्री.🤍

मित्रहो, महाभारतामध्ये कौरव आणि पांडवांचे युद्ध चालू असताना रणांगणावरती अर्जुनाला तीन कठीण असे प्रश्न पडले, जे त्याने साक्षात भगवान कृष्णांना विचारले. ते प्रश्न असे की कृष्णा "जगातील सर्वात सुंदर जात कोणती? जगातील सर्वात सुंदर धर्म कोणता ?

हम करें राष्ट्र आराधन…

पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख. - योगेश मुळे. ▪️भारतीय लोकशाहीचा वैभवशाली इतिहास रामायण-महाभारत काळापासून ज्ञात आहे.सारे जग सामाजिकीकरणाच्या अंधःकारात चाचपडत असताना भारत सुवर्णयुग अनुभवत होता. राजा आणि

गरीब कुटुंबातल्या युवकाचं उत्तुंग यश, संगणक अभियंता याचा प्रवास देतोय प्रेरणा.

एका छोट्याशा गावातल्या गरीब कुटुंबातला युवक कठीण परीक्षेत नेत्र दीप यश संपादन करून उत्तीर्ण होतो आणि त्याच्या गावातील परिसरात चर्चेत येतो, हे खूपच प्रेरणा देणारी घटना आहे.राकेशचा जन्म ०९ जुलै १९९४ साली मुंबई येथे झाला. आई वडील शिक्षित

कोकणातील शाळांचा लौकिक वाढवण्यासाठी पुढे येऊ या!!

वनश्रीने नटलेला स्वर्गीय सुंदर कोकण पूर्वी माणसानी भरलेला होता. दळण वळणाच्या,आरोग्याच्या व शिक्षणाच्या सोयी नसल्यामुळे तो मागासलेला होता.मात्र त्या सर्व सुविधा आपल्या गावात आणाव्या यासाठी स्वातंत्र्यानंतर त्यावेळचे ग्रामस्थ जागरूकपणे व नि:स्पृह

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा सवर्धनाचे व्रत हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे !

सुभाष लाडएम्.ए;बी.एड.(सेवानिवृत्त शिक्षक ) आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याकाळात गरिबी,अज्ञान,भेदभाव,पायाभूत सुविधांचा अभाव अशा अनेक समस्या होत्या.यामागे जी काही कारणे होती त्यामध्ये शिक्षणाचा अभाव हे एक प्रमुख कारण होते.महाराष्ट्रातल्या

वाडीवरची होळी

आता ’होळी आली’ म्हटलं की हे सगळं बालपण आठवत राहतं. छळत राहत. लहानपणी केलेल्या गमती- जमती, करामती सारं काही आठवत राहतं. काळ बदलत गेला. तसं होळीचंही स्वरूप बदलून गेलंय. त्यावेळी सारी वाडी एकत्र यायची. आनंदाने बेभान होवून होळी साजरी करायचं. आमच्या

‘मदर्स डे’ आमच्या नजरेतून.

लेखन : ( हर्ष सुरेंद्र नागवेकर.. रत्नागिरी) लिखाणाच्या सुरुवातीलाच लेखाच्या शीर्षका विषयी जरा थोडक्यात सांगतो. आज 14 मे म्हणजेच जागतिक स्तरावर मदर्स डे म्हणून साजरा केला जातोय. आज सगळ्यांच्या व्हाट्सअप फेसबुक, इंस्टाग्राम किंवा थोडक्यात काय

सून द्रोपदी शस्त्र उठाओ अब यहा गोविंद ना आयेंगे.. (लेखन : हर्ष सुरेंद्र नागवेकर रत्नागिरी..)

द्रोपदी आज 21 व्या शतकातून तुझ्यासाठी आवर्जून लिहावंसं वाटतं. कारण, तू गेल्यानंतर सुद्धा प्रत्येक स्त्रीमध्ये आज एक नवी द्रोपदी दिसते. वडील तुझा द्वेष करत असून सुद्धा, वडिलांना प्रथम पूज्य मानणारी तू. त्या महान राजाची एक आज्ञाधारी आणि शूर

error: Content is protected !!