रत्नागिरी : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत गंभीर बनत चालली आहे. पत्रकार शशिकांत वारीशे कोकणच्या माती साठी शहीद झाले आहेत. हा पत्रकारितेवरचा हल्ला नसून लोकशाहीवरचा हल्ला आहे, आणि मारेकरी हा नुसताच खुनी नसून, त्याचे हे कृत्य एका!-->…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मेट्रो’ प्रकल्पग्रस्तांच्या घरवाटपात एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आज आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा-मेनन यांनी आज केला असल्याचे वृत्त सामनाने प्रसिद्ध केले आहे. प्रकल्पग्रस्तांना!-->…
संगमेश्वर : तालुक्यातील आमदार शेखर निकमांचा डंका गाजतोय. तालुक्यात 6 ग्रामपंचायतीवर त्यांनी वर्चस्व गाजवले आहे. आपल्या राष्ट्रवादी पक्षाचा सरपंच निवडून देण्यात ते यशस्वी झाले आहेत. विजयी उमेदवारांचे आमदार शेखर निकम यांनी अभिनंदन केले.!-->…
रत्नागिरी : आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये आपले शिवसेनेचे नऊ आमदार होते. राजकीय घडामोडी नंतर नऊ पैकी तीन आमदार हे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे राहीले आहेत आणि राहतील त्याच्यामध्येच असलेले आपले. सगळ्यांचे लोकप्रिय!-->…
चिपळूण : (ओंकार रेळेकर )मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोकणात तोफ धडाडणार आहे ते या दौऱ्यातकार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करून पक्षसंघटन वाढीसाठी विशेष कानमंत्र देणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणस माजी!-->…
रत्नागिरी : स्वातंत्रवीर वि. दा. सावरकर यांना वारंवार लक्ष्य करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा बुद्धिभ्रंश झाला असून त्यांना चांगल्या डॉक्टरची गरज आहे. त्यांच्यासाठी रत्नागिरीवरून डॉक्टर पाठवायला पाहिजे, अशा शब्दात आज भाजपा प्रदेशाध्यक्ष!-->…
रत्नागिरी : वर्षभरात ५०० पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी २८४० घरांमध्ये संपर्क साधला तर १४ लाख कुटुंबात पोहोचाल आणि भाजपाचे संघटन अधिक मजबूत होईल. भाजपा मजबूत करण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. वर्षभरात आपल्या कामातूनच भाजपाचे संघटन मजबूत!-->…
Welcome, Login to your account.
Welcome, Create your new account
A password will be e-mailed to you.